घर सोडून निघालेले ३ बालक पालकांच्या स्वाधीन – समतोल प्रकल्पाची कामगिरी
![](https://keshavsmruti.org/wp-content/uploads/2021/05/istockphoto-1147544807-612x612-1.jpg)
जळगाव रेल्वे स्टेशनवर दि २५ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या दरम्यान ३ बालके संशयास्पदरित्या फिरतांना समतोलच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. सदर बालकांना पकडून त्यांची चौकशी केली असता जळगाव शहराच्या सुप्रिम […]